टेंभवली गावात हनुमान जन्मोत्सवा निमित्त हरिपाठ आणि कीर्तनाचे आयोजन

टेंभवली गावात हनुमान जन्मोत्सवा निमित्त हरिपाठ आणि कीर्तनाचे आयोजन_________________________भिवंडी दि.७( गावकरी TODAY NEWS ) सद्यस्थितीत ठाणे जिल्ह्यात ग्रामीण स्तरावर देवी-देवतांच्या जन्मोत्सवानिमित्ताने यात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहेत.दरम्यान ६ एप्रिल रोजी भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील टेंभवली गावात हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने महिलांनी महिला मंडळांच्या माध्यमातून वर्गणी जमा करून हरिपाठ आणि किर्तनाचे आयोजन केले होते.महिलांनी शुक्रवारी सायंकाळी ६ ते ७ […]

Continue Reading

भिवंडी-निजामपूर नागरी अंतर्गत पोषण पंधरवडयाचा समारोप आणि जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला

महाराष्ट्र शासनाच्या पोषण अभियाना अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना भिवंडी निजामपूर नागरी प्रकल्प अंतर्गत पोषण पंधरवड्या कार्यक्रमाचा समारोप व तृणधान्य महोत्सव वर्ष जनजागृती कार्यक्रम दिनांक पाच एप्रिल 2023 बुधवारी दुपारी शहरातील कामतघर येथील मंगल भवन सभागृहात शेकडो महिलांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.सालाबादप्रमाणे यावर्षीही शासनाच्या परिपत्रकानुसार २० मार्च ते ३ एप्रिल पर्यंत भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील १४० […]

Continue Reading

बोध कथा “उद्याची चिंता

*—————————————- *कथा* *एक राजा असतो. दरबारी अनेक नोकरचाकर, साम्राज्य मोठे, खजिना सोन्याने भरलेला, तरी राजा नेहमी टेन्शन मध्ये असायचा. कुठून शत्रू येईल का ? सैन्यात बंड होईल का ? आपला मुलगा उद्या चांगला राजा बनेल का ? या विचाराने तो त्रस्त असायचा.* *त्याची दाढी कटिंग मालिश करायला एक न्हावी यायचा. तो मात्र एक अविवाहित मस्त […]

Continue Reading

ताटावरून उठविणे, उठणे, ताट फेकून देणे हे अत्यंत वाईट असते

माणसाच्या हातून कळत नकळत काही चुका होत असतात, पण त्यांचे परिणाम मात्र त्रासदायक असतात. *घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान.* एखादा माणूस जेवायला बसलेला असतो तेवढ्यात घरात किरकिर सुरू होते. पती-पत्नी, मुले किंवा कुणीतरी पाहुण्यापैकी अचानक नको ते विषय काढतात. शब्दाला शब्द वाढत जातात. भांडणे सुरू होतात व कुणीतरी रागाने जेवणावरून उठून जातो. […]

Continue Reading

कार्ल्याच्या एकविरा देवीच्या मंदिरावरील मूर्ती भिवंडीतील कल्पेश पाटील यांच्या घरी…

भिवंडी दि.१( गावकरी TODAY NEWS ) वेहरेगाव कार्ला येथील एकविरा देवीचा यात्रोत्सव सोहळा लाखो आगरी-कोळी भक्तांच्या उपस्थितीत नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.या सोहळ्यानिमित्त एकविरा देवी मंदिराच्या पृष्ठभागावरील सजावटीचे काम भिवंडीतील खारबाव येथील रहिवासी कल्पेश पाटील यांना एकविरा ट्रस्टच्या वतीने देण्यात आले होते.धनंजय कोळी यांच्या सहकार्याने दरम्यान कल्पेश पाटील यांनी तब्बल दीड टन झेंडूच्या फुलांचा वापर […]

Continue Reading

आम्लपित्त म्हणजेच ऍसिडिटी होण्याची कारणे,लक्षणे आणि होमिओपॅथिक उपचार

आम्लपित्त म्हणजे असिडीटी , असिडीटीचात्रास आपल्यापैकी अनेकांना होत असतो. यात्रासात छातीत जळजळ होत असते. प्रामुख्यानेखाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे हीसमस्या होत असते.आपल्या पोटामध्ये अन्नाच्या पचनासाठीहायड्रोक्लोरिक आम्ल तयार होत असते. त्याचेप्रमाण वाढल्यास तसेच ते आम्ल पोटातूनअन्ननलिकेत आल्यामुळे ऍसिडिटीचा त्रास होऊलागतो. *अॅसिडीटीची लक्षणे -* एसिडीटीमुळे पोटात आग व जळजळ होणे,छातीत जळजळ होणे,• घशात जळजळणे,• मळमळ किंवा उलटी होणे,•तोंडात […]

Continue Reading

बनावट व फसव्या वेबसाईट वापरू नका – जिल्हाधिकारी श्री अशोक शिनगारे

_________________________ठाणे :21 /3/2023 ( गावकरी TODAY NEWS ) जिल्हास्तरीय जन्म मृत्यू नोंदणी समिती सभा मा. जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली जन्म मृत्यू नोंदणी बनावट व फसव्या वेबसाईट वापरू नका.. सदर समितीचे सह अध्यक्ष मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल, सदस्य सचिव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या उपस्थितीत जन्ममृत्यू नोंदणी बाबत केंद्र […]

Continue Reading

महिला व बाल विकास विभागातर्फे पुरस्कार व कार्यशाळा आयोजित

सावित्री म्हणून जगता यावं असा दिला संदेश —————————————- जिल्हा परिषद ठाणेमहिला व बाल विकास विभागा तर्फे पुरस्कार व कार्यशाळा सन २०२२-२३ चे भव्य आयोजन ठाणे भवन येथे करण्यात आले होते. दि. २८/०३/२०२३ रोजी सकाळी ११ दिपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. जिल्हा […]

Continue Reading

भिवंडीत राहुल गांधीं विरोधात भाजपाचे जोडे मारो आंदोलन

राहुल गांधींनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील प्रचारसभेत बोलताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ भिवंडी भाजपाच्या वतीने शहरातील धामणकर नाका उड्डाणपुलाखाली शनिवारी राहुल गांधींच्या प्रतिमेला चप्पल मारून जोडे मारो आंदोलन करण्यात आले.यावेळी भाजपा शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांनी बोलताना सांगितले की,अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार असताना पोलीस यंत्रणेचे बेकायदेशीर वापर करून केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार […]

Continue Reading

आवळा खाल्ल्याने कमी होते बॅड कोलेस्टेरॉल? हे पदार्थ हाय कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आहेत उत्तम

आपल्या शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी कोलेस्टेरॉल आवश्यक आहे. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असते. गुड कोलेस्टेरॉल आणि बॅड कोलेस्टेरॉल यांचा शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होऊ शकतो. कोलेस्टेरॉल वाढणे हा आजकाल एक सामान्य आजार आहे, ज्यामुळे बहुतेक लोक त्रस्त आहेत. बॅड कोलेस्टेरॉल म्हणजेच LDL शरीरातील रक्तवाहिन्यांवर चरबीप्रमाणे जमा होते. ज्यामुळे रक्ताभिसरणावर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे […]

Continue Reading