अल्पवयीन दोन सख्या भहिणीवर 60 वर्षीय नराधमाकडून अत्याचार….

ठाण्यातील दिवा पूर्व परिसरात ओंकार नगर राहणाऱ्या एका ६० वर्षीय वयोवृद्ध विकृत नराधमाकडून दोन सख्या भहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे…. ठाण्यालगत दिवा परिसरातील ओकरा नगर येथील एका चाळीत राहणाऱ्या सख्या अल्पवयीन चिमुकल्यावर 60 वर्षी य नराधमाकडून लैगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. यात ९ वर्षीय आणि ७ वर्षीय अशा एकाच घरातील […]

Continue Reading

मुरबाड जंगलात बिबट्या मृत अवस्थेत आढळून आले शरीराचे अवयव गायब ..तर परिसरात खळबळ…

मुरबाड तालुक्यातील जंगलात बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला असून या बिबट्याचे अवयव गायब आहे.मुरबाड तालुक्यातील मुरबाड पुर्व वन परिक्षेतील कोरावळे गावाच्या जंगलात दुपारी ग्रामस्थांना मृत अवस्थेत बिबट्या आढळून आलायाबाबत ग्रामस्थानी वन विभागाच्या आधिकारी व कर्मचाऱ्यांना यांची माहिती दिली माहीती मिळताच वन विभागाचे कर्मचाऱी घटनास्थळी पोहोचले मात्र धक्कादायक बाब म्हणजे या मृत बिबट्याचे नखांन सह शरीराचे […]

Continue Reading

भिमाई स्मारकाचे भूमिपूजन मा. ना.डॉ.रामदास आठवले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांच्या शुभहस्ते संपन्न..

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील आंबेटेंभे गावी.मा .दादासाहेब खरे मा. प्रियाताई खरे “प्रमोद जाधव “अभिमन्यू भालेराव यांच्या अथक परिश्रमातून साकारण्यात येणाऱ्या राजमाता भिमाई यांच्या १६९ व्या जयंती निमित्त त्यांच्या आंबेटेंभे मुरबाड या गावी ” भिमाई स्मारकाचे भूमिपूजन माननीय नामदार डॉ. रामदासजी आठवले “केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले . सदर कार्यक्रमास आरपीआयच्या […]

Continue Reading

धर्मनिरपेक्षता हे संविधानातील महत्वाचे मूल्य, युवांचे नि:संदिग्ध प्रतिपादन…

ठाणे, संविधानातील धर्मनिरपेक्षता हे मूल्य आपल्या देशाच्या एकतेसाठी अत्यंत महत्वाचे आहे. हा शब्द जरी संविधानात नंतर घातला गेला असला तरीही त्याचा आशय संविधानातील सर्व संबंधित कलमांमधून प्रथमपासून व्यक्त होत होता, असे ठाम आणि नि:संदिग्ध प्रतिपादन महाविद्यालयीन युवांनी आज येथे केले. समता विचार प्रसारक संस्था आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व्याख्यानमालिके अंतर्गत संविधान सन्मान अभियानाच्या समापन कार्यक्रमात […]

Continue Reading

गटई चर्मकारचे नेते राजाभाऊ चव्हाण यांनी थेट भाजपच्या नेत्याच्या गाडीच्या खाली झोपून केले आंदोलन…

काही महिन्यांपासून ठाणे स्टेशन परिसरमध्ये फेरीवाला मुक्त अभियान सुरू करण्यात आलेले आहे ..या मध्ये ठाणे स्टेशनचे माजी नगरसेवक संजय वाघुले यांनी वारंवार तक्रार दिली होती की .ठाणे स्टेशनवर दररोज सहा ते सात लाख प्रवासी प्रवास करतात त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्याकरिता ठाणे स्टेशन परिसर हा मोकळा करण्यात यावा यासाठी ठाणे महानगरपालिका कडे गेले […]

Continue Reading

समता विचार प्रसारक संस्था संविधान सन्मान अभियानाला ठाण्यात उदंड प्रतिसाद

ठाणे :सर्व सामान्यांच्या जगणे दिवसेंदिवस अवघड बनते आहे. वाढत चाललेली महागाई, बेरोजगारी, कामगार क्षेत्रातील खाजगीकरण व कंत्राटीकरण, वीजेच्या वितरणात खाजगी कंपन्या यातून परिस्थिती बिकट बनते आहे. ग्रामिण भागातही शेतकरी, कष्टकरी यांची परिस्थिती बिकट होत चालली आहे. सरकार अनेक नवीन नियमांच्या द्वारे संविधानाने रेखित केलेल्या कल्याणकारी राज्याच्या कल्पनेला धक्का देत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात करण्याचा प्रयत्न […]

Continue Reading

लातूर वरून येऊन दुचाकी चोरणारास पोलिसांनी केली अटक

डोंबिवली – लातूर वरुन भिवंडी येथे आई वडिलांकडे दर पंधरा दिवसांनी तो यायचा. कल्याण डोंबिवली परिसरात स्टेशन बाहेर हॅण्डल लॉक न करता पार्क केलेल्या दुचाकी चोरुन तो लातूर, पुणे, सोलापूर येथे नेऊन विकायचा. डोंबिवली स्टेशन परिसरात लागलेल्या सीसीटिव्ही मध्ये मात्र तो कैद झाला आणि कल्याण गुन्हे शाखेने सीसीटिव्ही व गुप्त बातमीदार मार्फत मानपाडा परिसरातून अटक […]

Continue Reading