पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते जिल्हा परिषद मालमत्ता ई-सर्व्हेक्षण प्रणालीचे उद्घाटन

ठाणे:जिल्हा परिषद ठाणेच्या जिल्हा व क्षेत्रियस्तरावरील एकूण ९,४७७ स्थावर व जंगम मालमत्तांचे सर्व्हेक्षण करून त्यांच्या नोंदी ऑनलाईन स्वरुपात अद्यावत करणे. मालमत्तांच्या केलेल्या नोंदींचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद ठाणे मार्फत ऑनलाईन सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून राज्याचे उत्पादन शुल्क तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ठाण्यातील नियोजन भवन येथे उद्घाटन करण्यात […]

Continue Reading

कोकण विभागस्तरीय पुरस्कारामध्ये पंचायत समिती शहापूरला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर

यशवंत पंचायत राज अभियान सन २०२२-२०२३ मध्ये राज्यातील अतिउत्कृष्ठ जिल्हा परिषद व पंचायत समिती यांना विभाग व राज्यस्तरावर पूरस्कार प्रदान करणेबाबत आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. कोकण विभागस्तरीय पुरस्कारामध्ये पंचायत समिती शहापूरला तृतीय क्रमांकाचा अत्युत्कृष्ट पंचायत समिती म्हणून पुरस्कार जाहीर झालेला आहे. सन २०२१-२०२२ या अहवाल वर्षामध्ये केलेल्या कामाचे मुल्यमापन विचारात घेऊन विभागस्तर व राज्यस्तर […]

Continue Reading

समता विचार प्रसारक संस्था वतीने वंचितांच्या रंगमंचावर प्रेमाच्या महतीवर प्रभावी नाटिका सादर..

आज कधी नव्हे इतकी साने गुरुजींच्या विचारांना समजून घेत त्याप्रमाणे आचरणातून गरज असतांना नाट्य जल्लोष खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावेया थीमवर इतक्या प्रभावी नाटिका सादर करून गुरुंजीच्या या लहानपणापासून ऐकत आलेल्या प्रार्थनेशी अधीक जवळीक निर्माण केली. यासाठी कलाकार – कार्यकर्त्यांनी जो अभ्यास केला, मेहनत घेतली ती सवय कधी घालवू नका! आपल्या भावना व […]

Continue Reading

शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा,छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचा विचार केला तसाच विचार लोकांच्या कल्याणासाठी करा- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल

————————– दि. ६ जून २०२३ ( गांवकरी TODAY NEWS )छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक साडेतीनशे वर्षांपूर्वी ६ जून रोजी झाला हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे या स्वातंत्र्य दिनाचे महत्व आणखीन दृढ करण्यासाठी ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालय मध्ये “शिवस्वराज्य दिन” म्हणून शासन निर्देशानुसार साजरा […]

Continue Reading

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्लास्टिक व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा परिषद सज्ज

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ‘सोल्युशन टू प्लास्टिक पोल्युशन’ या संकल्पनेला पुर्णत्वास आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, ग्रामपंचायत विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे तालुका पातळीवर कोपरा बैठक, चर्चा सत्र, प्रभात फेरी, पोस्टरद्वारे व्यापक लोकसहभागाने जनजागृतीच्या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. विविध प्रश्नांवर काम करण्यासाठी जनजागृती करणे महत्वाचे आहेच […]

Continue Reading

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजना शेतकऱ्यांना फायदेशीर

दि. २५ मे २०२३ ठाणे जिल्ह्यात ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ ही योजना यावर्षी पहिल्यांदा राबवली जात आहे. यापुर्वी या योजनेत केवळ इंधन खर्च देण्यात येत होता मात्र सध्या यंत्रसामग्री व इंधन खर्च ही देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच गाळ वाहून नेण्यासाठी अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी, विधवा, अपंग आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त […]

Continue Reading

जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत भूमिपूजन सोहळा संपन्न

—————————————जिल्हा परिषद, ठाणे व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मा. डॉ. श्रीकांत शिंदे लोकसभा सदस्य, कल्याण यांच्या विशेष प्रयत्नातून भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शनिवार, दिनांक ६ मे २०२३ रोजी सायंकाळी ०५:३० वाजता ग्रामपंचायत कार्यालय, नेवाळीजवळील मैदान, तालुका अंबरनाथ येथे डिजीटल […]

Continue Reading

जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कार्यशाळा व भूमिपूजन सोहळा आयोजन

————————————–जिल्हा परिषद, ठाणे व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मा. डॉ. श्रीकांत शिंदे लोकसभा सदस्य, कल्याण यांच्या विशेष प्रयत्नातून कार्यशाळा व भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आले आहे. कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शनिवार, दिनांक ६ मे २०२३ रोजी सायंकाळी ४:३० वाजता कार्यक्रम संपन्न होणार आहे. […]

Continue Reading

ग्लोबल खान्देश महोत्सव कल्याणकरांसाठी पर्वणी…!

महाराष्ट्राचं प्रवेशद्वार असलेल्या ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या उद्यमशील व उद्योगशील स्मार्ट कल्याणनगरीत दि.२८ एप्रिल,२०२३ ते दि.१ मे,२०२३ या चार दिवशी दररोज संध्याकाळी ५.०० ते रात्री १०.०० यावेळेत केडीएमसी ग्राऊंड,मुंबई विद्यापीठ उपकेंद्राशेजारी, वसंत व्हँली,कल्याण(प) येथे अत्यंत दिमाखदार व दैदिप्यमान स्वरुपात संपन्न होत आहे.दि.२८ एप्रिल,२०२३ रोजी महोत्सवाचं उद्घाटनप्रसंगी सांस्कृतिक कलामंचवर खान्देशी कलाकारांचं सुरेल व सुरेख […]

Continue Reading

२५ टक्के ऑनलाईन प्रवेश सन २०२३-२४ प्रवेशासाठी मुदतवाढ

—————————————————– दि. ०३ मे २०२३वंचित गटातील व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक स्तरावरील इ १ ली ते ८ वी पर्यंतचे शालेय शिक्षण विनाशुल्क मिळावे यासाठी राज्य शासनामार्फत दरवर्षी RTE अंतर्गत २५ टक्के मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. या प्रवेश प्रक्रीयेअंतर्गत सन २०२३-२४ ठाणे जिल्हयातील पाच तालुके व सहा मनपा कार्यक्षेत्रात आर.टी.ई. २५ % प्रवेशासाठी दिनांक […]

Continue Reading