शिक्षक या देशाचे श्वास आहेत- खासदार बाळ्या मामा
भिवंडी: मानवाला जीवन जगण्यासाठी श्वास अत्यंत महत्त्वाचा आहे, जर श्वास नसेल तर माणूस जगूच शकत नाही त्याचप्रमाणे शिक्षक या देशाचे श्वास आहेत,शिक्षकांमुळे देशाचे भविष्य घडत असते,शिक्षक नसतील तर काहीच नाही अशी प्रतिक्रिया भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिली आहे.मंगळवारी भिवंडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने अंजुर फाटा येथील ओसवाल शाळेच्या […]
Continue Reading