शंभरावा दगड,बोध कथा

कथा एक युवक साधूकडे गेला आणि म्हणाला, मी खूप प्रयत्न करतोय पण मला यश हुलकावणी देते, काय चूक होत आहे, मला कळू शकेल का? साधू म्हणाले एक काम कर, बाजूला नदी आहे त्या नदीतून समान आकाराचे शंभर गोटे घेऊन ये, मग मी पुढे काय करायचं ते सांगतो. आज्ञेप्रमाणे युवक नदीकाठी जाऊन साधारण समान आकाराचे शंभर […]

Continue Reading

आरोग्य विषयक माहिती “दही खायचे नियम”

—————————————- आपल्या पैकी बरेच जण आवडते म्हणून दही मिळेल त्यावेळेस हवे तसे खात असतो आणी कधी कधी तर आपल्या लक्षात देखील येत नाही की आपल्याला सतावणाऱ्या एखाद्या तक्रारीचे मुळ कारण आपण खात असलेले हे दहीच आहे म्हणून. *तर मग दही कधी खाऊ नये ह्याचे काही नियम आयुर्वेद सांगते ते आपण पाहूयात…* *१)दही रात्रीच्या वेळेस मुळीच […]

Continue Reading

आरोग्य विषयक माहिती “मुळा”

अनेकजण मुळ्याची भाजी किंवा मुळ्याची कोशिंबीर ताटात आली की नाक मुरडतात. मात्र, मुळा आणि मुळ्याची पाने गुणकारी असून त्याचा भरपूर फायदा आहे. १. मुळ्याचा तुकडा घ्यायचा, त्यावर खायचा सोडा ताखायचा व त्याने दात घासायचे, लगेचच दात पांढरे शुभ्र होतात. २. किडलेल्या दाताने मुळा कर कर चावा, लाळ , थुंकी गिळू नका. नंतर कोमट पाण्याने चुळ […]

Continue Reading

बोध कथा दिखावा

अहो राजू भैया, तुम्ही कोणत्या विचारात हरवून बसला आहात, मुलीचे लग्न क्षितिजावर आहे, अशा परिस्थितीत एक बाप आनंदात डोलताना दिसतोय आणि तुम्ही या पार्कच्या बाकावर एकटेच बसले आहात, गाढ चिंतेत बुडालेले आहात, काय? झाले? हुंडा वगैरे आहे का?अरे नाही बिरजू, असं नाहीये, मुलं चांगली आहेत, हुंडा प्रथेच्या विरोधात आहेत, पण खरं सांगू, आज मला बाबूजींचे […]

Continue Reading

छत्रपती शिवाजी महाराज सर्वकालीन महान व आदर्श राजा

आज १९ फेब्रुवारी शिवजयंती आहे. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना शिवजयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्या. शिवजयंती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस. शिवजयंती हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठा उत्सव असतो तसेच प्रत्येक मराठी माणसासाठी हा एक आनंदाचा क्षण असतो. या दिवशी प्रत्येक जण आपापल्या परीने शिवरायांना मानवंदना देत असतो. इतिहासात अनेक राजे होऊन गेले पण सर्वात पराक्रमी , रणधुरंधर, […]

Continue Reading

ज्वारीच्या भाकरीचे महत्व

!! रामबाण !! “मी आहारातून गहू काढून टाकला आणि माझं वजन १४ किलोनी कमी झालं.” “माझा दमा इतका बरा झाला की, मी माझे दोन इन्हेलर्स काढून फेकून दिले.” “गेली २० वर्षं अर्धशिशीमुळे माझं डोकं जे रोज दुखायचं, ते तीन दिवसांत दुखायचं बंद झालं.” “माझ्या छातीतली जळजळ आता थांबली.” “माझा इरिटेबल बाउल सिंड्रोम सुधारला, माझा अल्सरेटिव्ह […]

Continue Reading

मोबाईलचा अतिरेक अर्थात ‘नो-मो’फोबिया

डॉ. शैलेश उमाटे. “नो-मो’फोबिया हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. अशा प्रकारचा आजार झालेल्या व्यक्ती मोबाइल शिवाय राहूच शकत नाहीत. त्यांना फोन हरवण्याची, बॅटरी संपण्याची, नेटवर्क नसण्याची सततची भीती असते. अशा व्यक्ती सतत मोबाईलमध्येच व्यस्त असतात. हळूहळू ते कुटुंबापासून लांब होऊन आपल्याच विश्‍वात रममाण होताना दिसतात. एवढेच नव्हे तर त्यांना तहान-भूक याचीही शुद्ध राहात नाही. […]

Continue Reading

हर्नियाच्या रुग्णांनी अशी घ्यावी काळजी

आपल्या पोटातील स्नायू जेव्हा कमजोर बनतात तसेच सततच्या खोकल्यामुळे किंवा लघवी व बद्धकोष्ठतेमुळे जोर करावा लागल्यामुळे हर्निया हा आजार होतो. यामध्ये आपल्या शरीरातील नैसर्गिक किंवा अनैसर्गिक छिद्रांतून एखादा अवयव, इंद्रिय किंवा त्या अवयवाचा भाग बाहेर येतो. पोटातील आतडी त्या भागाच्या वर असलेल्या मेदाच्या आवरणासहित स्नायूंमधून बाहेर येण्याचे प्रकार पुरुषांमध्ये अधिक आढळून येतात. पोटाचे स्नायू जन्मतः […]

Continue Reading

कर्माची शिक्षा बोध कथा

*** कथाबोध कथा एके दिवशी वाटेत एक महात्मा आपल्या शिष्यासह प्रवासाला निघाला. गुरुजींना इकडे तिकडे जास्त बोलणे आवडत नसे, कमी बोलणे आणि आपले काम शांतपणे करणे गुरुजींना आवडत असे. पण तो शिष्य खूप चपळ होता, तो नेहमी इकडच्या तिकडच्या गोष्टींचा विचार करायचा, इतरांच्या बोलण्यात त्याला खूप मजा यायची. फिरत असताना, तलावाजवळून जात असताना, त्याला एक […]

Continue Reading

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे।।श्री स्वामी समर्थ।।

*संकलन- सदानंद पाटील, रत्नागिरी.**——————————————–* *महाराजांचे रूपवर्णन हे अलौकिक सामर्थ्यवान आहे. प्रत्यक्ष भगवान दत्तात्रयांचे सगुण असे हे रुप होय. ज्यांनी ज्यांनी श्री गुरूस पाहिले, ते ते लोक महापुण्यवान व भाग्यवान ठरले. प्रत्यक्ष दत्तात्रय, ईश्वर सगुण अशा मानवी रूपात जनलोकात वावरले. किती विलक्षण ही त्या भगवंताची लीला…!* *अक्कलकोट नगरीत श्री स्वामी समर्थ आले आणि खंडोबाच्या मंदिरातील कट्ट्यावर […]

Continue Reading