टोरेंटद्वारे विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेसाठी जागरूकता सत्र

गांवकरी TODAY NEWS टोरेंट पॉवरने ११ डिसेंबर रोजी पडघा परिसरातील कुरुंद गावातील आदर्श विद्यालय मराठी शाळेत “विद्युत सुरक्षा आणि ऊर्जा संवर्धन” या विषयावर जनजागृती सत्र आयोजित केले होते. या जनजागृती सत्रात शिक्षक आणि शाळेच्या मुख्याध्यापकांसह सुमारे १०० विद्यार्थी उपस्थित होते. या सत्रासाठी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांमध्ये खूप उत्साह होता.दरम्यान या सत्रात अनेक विद्युत सुरक्षा उपदेश […]

Continue Reading

खानीवली येथील विविध विकास कामांचे आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते भुमीपुजन

भिवंडी तालुक्यातील दुर्गम भागात असणाऱ्या खानीवली येथील मंजुर झालेल्या विविध विकासकामांचे भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते उत्साहात भुमीपुजन करण्यात आले.भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम‌ मोरे यांच्या प्रयत्नांनी व सततच्या पाठपुराव्यामुळे खानिवली ते वारलीपाडा, खानिवली ते खैरपाडा ,खानीवली ते अंब्यांचा पाडा येथे नवीन रस्ता तयार करणे तसेच खानीवली गांव अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसवणे ही विकासकामे […]

Continue Reading

भगवतकथा ऐकण्यासाठी गेलेल्या तीन मैत्रिणींच्या सोन्याच्या चैनची चोरी

भिवंडी भगवतकथा ऐकण्यासाठी गेलेल्या तीन मैत्रिणींच्या सोन्याच्या चैन हातचलाखीने चोरून अज्ञात चोरटा पसार झाल्याची घटना भिवंडीतून उघडकीस आली आहे.याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शोभदेवी श्यामलाल गुप्ता ही मानसरोवर परिसरात राहत असून ती तिच्या दोन मैत्रिणींसोबत ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास मानसरोवर पोलीस चौकीच्या बाजूला भगवत […]

Continue Reading

बोध कथा प्रवचने-

नाम घेताना मनात एक परमेश्वरच पाहिजे.खरोखर, भगवंताला आपल्या प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीही गरज नाही. ते प्रेम आतून यायला पाहिजे. परंतु परमेश्वराबद्दल खरे प्रेम उत्पन्न होत नाही असा आपला अनुभव आहे. परमेश्वराला प्रेमाने हाक मारताच येत नाही आपल्याला. मग ती ऐकू कशी जाणार ? सहवासाने प्रेम वाढते. आगगाडीच्या चार तासांच्या सहवासाने जर प्रेम उत्पन्न होते, तर नामस्मरणाने […]

Continue Reading

तोंड येण्याची कारणे, लक्षणे आणि त्यावर आयुर्वेद औषधे कशी काम करतात

*आरोग्य विषयक माहिती.*********************** * *.—————————————- *तोंड येण्याची कारणे* » कुपोषण » आहारदोष किंवा चुकीची आहारपद्धती आणि जीवनशैली » जीवनसत्त्व नायसीन, रायबोफ्लॅवीन. फोलेट अ‍ॅसिड, जीवनसत्त्व सायनोक्लोमाइनच्या कमतरता » दात, जीभ, हिरडया आणि तोंडाची पुरेशी स्वच्छता नसणे, » दीर्घकाळ अँटिबायोटिक औषधाचे सेवन करणे, » कॅन्सरच्या औषधाचा दुष्परिणाम होणे » तंबाखूम दारू, गुटखा याचं सेवन करणे » मानसिक […]

Continue Reading

अनियमित मासिक पाळी आणि आयुर्वेदिक पद्धतीने उपचार

—————————————- मासिक पाळी अनियमित होण्याची कारणे अनेक आहेत. शिवाय ही कारणे स्त्रीच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यात वेगवेगळी असू शकतात. मुलगी वयात येते तेव्हा म्हणजे पाळी सुरू झाल्यानंतर सुरुवातीला ती अनियमित होणे, तरुण वयात म्हणजे ज्याला ‘रीप्रॉडक्टिव्ह एज ग्रुप’ म्हणतात त्या वयातली अनियमित पाळी आणि रजोनिवृत्तीच्या वेळी पाळीच्या चक्रात होणारे बदल या तिन्ही गोष्टींचा इथे वेगवेगळा विचार […]

Continue Reading

जर तुम्हाला उच्च कोलेस्टेरॉलपासून कायमचे मुक्त करायचे असेल तर दिवसातून एकदा यापैकी एक पेय प्या

—————————————- जेव्हा शरीरात खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढते तेव्हा ते हळूहळू रक्तवाहिन्या आणि रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतींना चिकटते. त्यामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोकाही वाढतो. *खराब कोलेस्ट्रॉल कमी करणारे पेय* कोलेस्टेरॉल हा एक प्रकारचा लिपिड कंपाऊंड आहे जो शरीराच्या कार्यांसाठी आवश्यक आहे. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असते, चांगले कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल. जेव्हा शरीरात LDL किंवा वाईट कोलेस्टेरॉलची […]

Continue Reading

ओला वाटाणा …म्हणजेच मटार

*आरोग्य विषयक माहिती.*********************** …➖➖➖➖➖➖➖➖. *मटार*———————————– मटार ही हिवाळ्यात खाल्ल्या जाणा-या लोकप्रिय भाज्यांपैकी एक आहे. परंतु ही गुणांनी परिपुर्ण आहे हे खुप कमी लोकांना माहिती आहे. हिरव्या मटारचे सेवन अनेक प्रकारच्या आजारांपासुन वाचवते. . *कोलेस्ट्रॉलची समस्या*हिरव्या मटारमध्ये असे गुण आहेत जे शरीरातील कोलेस्ट्रॉल लेव्हलला वाढू देत नाही. हिरव्या मटारमध्ये शरीरातुन ट्रायग्लिसराइड्सच्या स्तराला कमी करण्याचा गुण असतो. […]

Continue Reading

मला भेटलेली एक सुंदर स्त्री….

कथा एका संध्याकाळी सगळी कामं आटोपुन मंदिराबाहेरील एका आडबाजुच्या बाकड्यावर बसलो होतो,अंधार पडत चालला होता, वर्दळही फारशी नव्हती.घरी जायच्या आधी कोणाचे काही कॉल्स,व्हॉट्स अप बघावं म्हणुन मोबाईल काढला.बघतो तो हँग झालेला.बापरे बरेच महत्त्वाचे कॉल्स आता कसे करायचे? मोबाईल चालु करण्याचा खटाटोप चालु झाला.वैताग आला.मोबाईल काही सुरु होईना. काय करावं या विचारांच्या तंद्रीत असतांनाच खांद्यावर कुणीतरी […]

Continue Reading

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात महागाईच्या भडक्याने ग्रामीणच्या दिवाळीतील ‘इर पिर जावो’…’बळीचा राज्य येवो’ अस्तंगतेच्या दिशेने ;शेतीप्रधान देशाला वाचवण्यासाठी वृद्धांची शासनाला आर्तहाक

भिवंडी दि.14 ( गांवकरी TODAY NEWS ) दीपोत्सवातील बलिप्रतिपदेच्या दिवशी ‘इर पिर जावो’…’बळीचा राज्य येवो’ अशा आवाजाने ‘बळी राजाला’ झोपेतून जागे करून बैलांची पूजा करीत गावभर फिरून दवंडी पिटणारा कोतवाल वाढत्या महागाईच्या भडक्याने अस्तंगतेची शेवटची औट घटिका मोजत असल्याचे भयाण वास्तव मुख्यमंत्र्यांच्या ठाणे – पालघर जिल्ह्यातील ग्रामीणमधून पहावयास मिळत आहे.तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताला […]

Continue Reading