जागतिक पुस्तक दिन….

🙏🏻 पुस्तक एक चांगला मित्र, गुरू व मार्गदर्शक 🙏🏻लेखक – निलेश पवार (पुस्तक प्रेमी) अनगाव, ता – भिवंडी, जि – ठाणे. सर्वप्रथम आपल्या सर्वांना पुस्तक दिनाच्या मनापासून शूभेच्छा. आज 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आहे. जगातील सर्वात लोकप्रिय नाटककार , लेखक आणि कवी विल्यम शेक्सपिअर यांच्या जन्म दिवसानिमित्त दरवर्षी 23 एप्रिल हा दिवस ‘जागतिक पुस्तक […]

Continue Reading

साखरे ऐवजी सेंद्रिय गुळ का खावा…..?

*फुफ्फुसातील संसर्ग रोखतो…* गुळामुळे रक्त शुद्ध होत. चयापचयाचा वेगही नियंत्रित.होते याशिवाय घसा आणि फुफ्फुसाच्या संसर्गावरही गूळ फायदेशीर ठरतो. *पोटाच्या तक्रारींवर गुणकारी…* पोटाच्या विविध तक्रारींवरही गूळ हा रामबाण उपाय आहे. गॅसेस, अॕसिडीटीची तक्रार असेल तर, गूळ खाण्याने त्रास कमी होतो. *आंबट ढेकरींपासून सुटका…* गूळ, सैंधव आणि काळे मीठ एकत्र करून खाल्लं तर आंबट ढेकर येणं थांबते. […]

Continue Reading

इंदापूर तालुक्यातील निरगुडे येथे वनरक्षक व प्राणी मित्रांकडून जीवदान

गावंकरी Today News Network ब्युरो चीफ रिपोर्टर रियाज पठाण.*बारामती* आज दिनांक २१.एप्रिल रोजी इंदापूर तालुक्यातील निरगुडे येथील, प्रवीण घोळवे यांच्या विहिरी मध्ये पडलेल्या मादी जातीचा कोल्हा ५. तासानंतर बाहेर काढून,निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात यश आले. यामध्ये वन विभाग मध्ये कार्यरत असणारे अजय घावटे वन परिमंडळ अधिकारी ; तसेच उल्हास मोरे, वनरक्षक, लक्ष्मण कुंभार वन मजूर,आणि इंदापूर […]

Continue Reading

अक्षय तृतीया या दिवसाला `साडेतीन
मुहुर्तांतील एक मुहूर्त’ मानले जाणे

‘अक्षय (अक्षय्य) तृतीया साडेतीन मुहुर्तांपैकीएक आहे. याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला.या दिवसाने एका कलहकालाचा अंत आणि दुसर्यायुगाच्या सत्ययुगाचा प्रारंभ, अशी संधी साधलेलीअसल्यामुळे अक्षय (अक्षय्य) तृतीया या संपूर्णदिवसाला ‘मुहूर्त’ म्हणतात. मुहूर्त केवळ एका क्षणानेसाधलेला असला, तरी संधीकालामुळे त्याचापरिणाम २४ घंट्यांपर्यंत कार्यरत असल्याने तो संपूर्णदिवस शुभ मानला जातो; म्हणूनच (अक्षय्य) तृतीयाया दिवसाला `साडेतीन मुहुर्तांतील एक मुहूर्त’मानले जाते. […]

Continue Reading

भिवंडी प्रांत कार्यालयात दुसरा गोसावी तर नाही ना?

मुंबई-वडोदरा प्रकल्पातील मोबदला न देता विना संमतीने जागेमध्ये खोदकाम करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची शेतकऱ्याची मागणी भिवंडी दि.१८(प्रतिनिधी):- मुंबई वडोदरा दृतगती महामार्ग प्रकल्पात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भूमिहीन करून महामार्ग बनविणार आहेत कि काय? असा प्रश्न सध्या आ वासून उभा असल्याचे बाधित शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारी वरून दिसून येत आहे,मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग प्रकल्पात भिवंडी तालुक्यातील मालबिडी गावातील विष्णू काथोड […]

Continue Reading

बारामती तालुक्यातील मळद येथे केंद्रस्तरीय शाळा पूर्वतयारी मेळाव्याची कार्यशाळा संपन्न

गावंकरी Today News Network.ब्यूरो रिपोर्टर रियाज पठाण. बारामती दिनांक १९/०४/२०२३ रोजी बारामती तालुक्यातील मळद येथे केंद्रस्तरीय शाळा पूर्व तयारी मेळाव्याची कार्यशाळा संपन्न झाली. आगामी वर्ष २०२३ -२४ मध्ये इयत्ता पहिलीसाठी दाखल पात्र बालकांसाठी शाळा पूर्वतयारी ‘बालकाचे शाळेतील पहिले पाऊल ‘ या उपक्रमांतर्गत इयत्ता पहिलीच्या शिक्षकांना , अंगणवाडी ताईंना ,स्वयंसेवक व पालक यांच्यासोबत शाळा पूर्व तयारी […]

Continue Reading

पिस्टल व काडतुसे घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक

भिवंडी दि.१८( गावकरी TODAY NEWS ) पिस्टल व जिवंत काडतुसे घेऊन जाणाऱ्या दोघांना नारपोली पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेऊन अटक केली आहे.सुनिल मंगल डब (४३ रा.उत्तर पूर्व,दिल्ली), कृणाल किसनलाल वाल्मिक (२५ रा.हरिद्वार,उत्तराखंड) अशी अटक करण्यात आलेल्या पिस्टल धारकांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,उत्तरप्रदेश हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ३ एप्रिल २०२३ ते १९ एप्रिल […]

Continue Reading

मुंबई-वडोदरा प्रकल्पातील मोबदला व अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी शेतकऱ्याची
मागणी

भिवंडी दि.१८( गावकरी TODAY NEWS ) मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग प्रकल्पात भिवंडी तालुक्यातील मालबिडी गावातील विष्णू काथोड पाटील या शेतकऱ्याच्या जमिन सर्व्हे नं.६६/७ अ क्षेत्र ६० आर -०० प्रति यापैकी सुमारे ०-५९-१० इतकी जमीन प्रकल्पासाठी संपादित झाली आहे.दरम्यान विष्णू पाटील यांना या क्षेत्रापैकी ०-४८-६३ क्षेत्राचा मोबदला ऑगस्ट २०२० मध्ये मिळाला असून उर्वरित ०-१०-४७ क्षेत्राचा मोबदला मिळणे […]

Continue Reading

उन्हामुळे मृत्यू का होतो ?

आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो? *आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात*. घामाच्या रुपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, *सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक* आहे. पाणी […]

Continue Reading

शांत झोप आणि होमिओपॅथिक उपचार

झोप आपल्या आरोग्यासाठीची अत्यावश्यक क्रिया आहे; पण कुठल्याही गोष्टीची कमतरता किंवा अतिरेकही घातकच असतो. झोपेच्या बाबतीतही असेच होते. बर्‍याच जणांना खूप जास्तवेळ झोपण्याची किंवा खूपच कमी वेळ झोपण्याची सवय असते. या दोन्ही सवयी आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. झोपेच्या या समस्या, त्यांची कारणे व त्यांचे दुष्परिणाम याबद्दल आपल्याला पुरेशी माहिती असणे व त्याबद्दल आपण जागरूक असणे […]

Continue Reading