भिवंडीत बाहेरील जड अवजड वाहनांना २४ तास बंदी
गुडीपाडव्यापासून अधिसूचना लागू

भिवंडी शहरातुन वाडा, नाशिक,मुंबई,अंजूरफाटा कडे जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना भिवंडी शहरात प्रवेश करण्यास २४ तास बंदी करण्यात आली असून गुजरातला जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांनी वाडा मार्गे जाण्यासाठी वंजारपट्टी नाका उड्‌डाणपूलावरून जाण्यासाठी अधिसूचना ठाणे शहर वाहतूक विभागामार्फत काढण्यात आली आहे. त्यामुळे शहराबाहेरील जडवाहनांमुळे शहरात  होणारे अपघात नियंत्रित होणार आहेत. काल गुढीपाडव्यापासून हि […]

Continue Reading

टोरंट ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष स्व.यू.एन.मेहता यांचा जन्म महोत्सव सोहळा संपन्न

भिवंडी: देशातील विविध राज्य व शहरात टोरंट वीज पुरवठा करणारी कंपनी तर औषध व्यवसाय आणि अन्य उद्योग क्षेत्रात अग्रेसर कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टोरंट ग्रुपचे संस्थापक स्व. यू.एन.मेहता यांचा जन्मशताब्दी सोहळा मोठ्या उत्साहात अभिवादन नमन करून  त्यांच्या आठवणींना उजाळा देत साजरा करण्यात आल्याची माहिती भिवंडी टोरंट पावर कंपनीचे जनसंपर्क अधिकारी चेतन बदियानी यांनी दिली.टोरंट ग्रुपचेवतीने […]

Continue Reading

शरीराचं मेटाबॉलिज्म कमी झालं तर शरीरात वाढते चरबी, लगेच करा ‘हे’ खास उपाय…..!

*************************  *आरोग्य विषयक माहिती.*************************  *—————————————- एक्सपर्टनुसार, एक्सरसाइज आणि डाएटनंतरही तुम्हाला वजन कमी करण्यास अडचण येत असेल तर अनेकांना निराशा येते.  या कारणाने तुमचं मेटाबॉलिज्म कमी होतं. वजन कमी करण्यासाठी मेटाबॉलिज्म मजबूत असतं फार महत्वाचं आहे हे अनेकांना माहीत नसतं. चला जाणून घेऊ मेटाबॉलिज्म कमी झालं हे कसे ओळखाल. *मेटाबॉलिज्म म्हणजे काय…?* मेटाबॉलिझ्म म्हणजे चयापचय एक […]

Continue Reading

आरोग्य विषयक माहिती ,आरोग्यासाठी चालणे महत्वाचे

मानव जसजसे वर्षे घालवतो तसे रोज म्हातारा होत असतो, म्हणून पाय नेहमी सक्रिय आणि मजबूत असले पाहिजेत. आपण जसजसे म्हातारे होत असतो, तसतसे केस राखाडी होण्याची, त्वचा निस्तेज, चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्याची भीती बाळगू नये. ◆ जर फक्त २ आठवडे पाय हलवले नाही तर पायाची खरी ताकद १० वर्षांनी कमी होईल. म्हणून दररोज चालत जा. ◆ […]

Continue Reading

आरोग्य विषयक माहिती,बद्धकोष्ठता

बध्दकोष्ठ, Constipation,कब्जबध्दकोष्ठ म्हणजे रोज शौचाला न होणं, शौचाला अतिशय कडक होणं, शौचाला होण्यासाठी कुंथायला लागणं, शौचाला जाऊन आल्यावरसुद्धा भावना तशीच राहणं म्हणजे शौचाला साफ झाली नाही ही भावना राहणं.दिवसातून एकदा नियमित पोट साफ होणे हा निसर्गनियम आहे. अन्नाचा पोटातला मुक्काम एवढाच असतो. एवढया वेळात अन्न पचून त्याचा चोथा टाकायला तयार होतो. पोटात हा मळ जास्त […]

Continue Reading

उष्णतेचे वाढते प्रमाण; नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

———————————- राज्यातील काही भागात उष्णतेचे प्रमाण वाढत असून उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासन कार्यरत आहे. उष्माघाताचे सर्वेक्षण IHIP- NPCCHH पोर्टल द्वारे कामकाज करण्यात येत आहे. दैंनदिन माहिती IHIP- NPCCHH पोर्टलवर भरण्यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावरील आरोग्य सहाय्यक व डेटा एन्ट्री ऑपरेटर यांना सुचना देण्यात आल्या आहेत. उष्णतेच्या वाढत्या […]

Continue Reading

जिल्हा परिषदेचे अर्थसंकल्प सादर

शिक्षण, समाज कल्याण विभाग, दिव्यांग कल्याण निधीतून नवीन योजना समाविष्ट – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. छायादेवी शिसोदे जिल्हा परिषदेचे स्व:उत्पन्नाचे व पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीचे सन 2023-24 चे सुधारित व सन 2024-25 चे  मुळ अंदाजपत्रक मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. छायादेवी शिसोदे यांच्या हस्ते अर्थसंकल्प सादरीकरण आज, जिल्हा परिषद ठाणे, वागळे इस्टेट येथील नव्या इमारतीत […]

Continue Reading

टोरेंट पॉवर लिमिटेड राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह २०२४ निमित्त विद्युत सुरक्षा आणि ऊर्जा संवर्धन सत्राचे आयोजन केले

टोरेंट पॉवर लिमिटेडने “विद्युत सुरक्षा आणि ऊर्जा संवर्धन” या विषयावर प्रभावी जागरूकता सत्र आयोजित करून राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह २०२४ मध्ये सक्रिय सहभाग घेतला. हा कार्यक्रम भिवंडीतील स्वामी विवेकानंद इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये ६ मार्च रोजी झाला. या सत्राचा उद्देश विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी सदस्यांना विद्युत सुरक्षेच्या गंभीर महत्त्वाबद्दल शिक्षित करणे आणि अपघात टाळण्यासाठी त्यांना […]

Continue Reading

जीवनाचा पासवर्ड

*बोध कथा*************************  **————————————-   *कथा* माझ्या ऑफिसच्या दिवसाची ही एक सामान्य सुरुवात होती, जेव्हा मी माझ्या ऑफिसच्या संगणकासमोर बसलो होतो. “तुमचा पासवर्ड कालबाह्य झाला आहे,” माझ्या संगणकाच्या स्क्रीनवर या सूचनांसह एक संदेश प्राप्त झाला. आमच्या कंपनीत दर महिन्याला संगणकाचा पासवर्ड बदलावा लागतो. माझ्या अलीकडील ब्रेकअपनंतर मी खूप उदास होतो. त्याने माझ्याशी काय केले यावर माझा […]

Continue Reading

शासन आपल्या दारी,कर्मचारी त्यांच्या घरी भिवंडी मनपाच्या ४० कर्मचाऱ्यांना नोटीस पालिका वर्तुळात खळबळ

भिवंडी (प्रतिनिधी): भिवंडी महानगर पालिकेच्या बेशिस्त कारभाराची अनेक उदाहरणे समोर येत असताना शासन निर्देशानुसार महानगरपालिकेने शहरात राबविलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी ४० कर्मचारी  राहिल्याचे  अनुपस्थित राहिल्याचे आयुक्त प्रशासनाला निदर्शनास येताच या कर्मचाऱ्यांना महापालिका आयुक्त अजय वैद्य यांनी नोटीस बजावल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.मात्र आमचे काही होणार नाही या गुरमीत काही कर्मचारी असल्यामुळे आयुक्त […]

Continue Reading