मेरी माटी मेरा देश भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचा उपक्रम..

मेरी माटी मेरा देश उपक्रमात पंचप्रण शपथ घेण्यात आली, तर स्वातंत्र्यवीरांना केले अभिवादन .. भिवंडी : ९ ( अनिल गजरे ) केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे माझी माती, माझा देश अंतर्गत भिवंडी महापालिकेत मुख्यालयात आज 9 ऑगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून .पंचप्रण शपथ घेण्यात आली प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या […]

Continue Reading

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रभाग संघ CMRC येथे केली कामाची पहाणी

ठाणे: महिला आर्थिक विकास महामंडळ माविम ठाणे अंतर्गत स्थापित महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन नोत्ती अभियान (MSRLM) कार्यरत क्रांतीज्योती लोकसंचलित साधन केंद्र अनगाव येथिल प्रभाग संघ CMRC येथे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी भेट दिली. दि. ८ ऑगस्ट २०२३ रोजी भिवंडी तालुक्यातील प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. प्रभाग संघ CMRC दस्तावेज बघण्यात आले व गारमेंट […]

Continue Reading

जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत सरळसेवा भरती प्रक्रिया २०२३

जिल्हा परिषद ठाणे च्या आस्थापनेवरील गट – क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरती करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर लिंक उपलब्ध देण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी जिल्हा परिषद ठाणे वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळावरील लिंकवर भेट देऊन दि. ५ ऑगस्ट २०२३ पासून ते २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत […]

Continue Reading

सकाळी उठल्यावर सर्वात आधी बघत असाल मोबाईल, तर घातक असू शकतात परिणाम

*सकाळी डोळे उडल्यावर सर्वात आधी मोबाईल हातात घेणार्‍या लोकांची संख्या वाढत चालली आहे. परंतू या सवयीमुळे दिवसभर तणाव जाणवतो हे देखील लक्षात येत आहे, अलीकडे झालेल्या एका शोधात असे स्पष्ट झाले आहे.* *सकाळी उठल्या उठल्या जे लोक हातात मोबाईल घेतात त्यांना दिवसभर सुरळीत काम करणे कठिण जातं.* *तज्ज्ञांप्रमाणे सकाळी उठल्यावर जेव्हा आम्ही मोबाइलमध्ये नोटिफिकेशन बघतो, […]

Continue Reading

बोध कथा , “बाप मनाची आई”!

लेख: जागृती सारंग *गेल्याच वर्षी तिच्या लग्नाला २० वर्षे झाली. आणि तिचा नवरा तीच्याकडे पुन्हा आला. उरलेलं आयुष्य एकत्र संसार करुन घालवण्यासाठी.* *लग्ना नंतर तीन वर्ष कशी बशी ती त्याच्यासोबत राहीली होती. तीसऱ्या वर्षी दोघांना एक गोड मुलगा झाला होता. पण तो जन्माला आला आणि ती त्याला घेऊन घर सोडुन बाहेर पडली.* *या सगळ्यासाठी कारणं […]

Continue Reading

मेरी मिट्टी मेरा देश: ४३१ ग्रामपंचायतीमध्ये राबवणार पाच उपक्रम

आजादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत गावागावात ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत पाच उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) श्री. प्रमोद काळे यांनी दिली आहे. प्रत्येक गावामध्ये आपल्या मातृभूमी विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी याबाबत अभियान घेण्याचे उद्देश आहे. या अभियानात ४३१ ग्रामपंचायती, […]

Continue Reading

आदर्श तहसीलदार पुरस्काराने अधिक पाटील यांचा सन्मान

भिवंडी: दि.०३ ( अनिल गजरे )महाराष्ट्र महसूल दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल भिवंडी तहसीलदार अधिक पाटील यांचा आदर्श तहसीलदार पुरस्कार जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या शुभहस्ते देऊन सन्मान करण्यात आला आहे. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा जायभाई,उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे,सुदाम परदेशी,विश्वास गजरे,रेवती गायकर,अर्चना कदम यांसह मोठ्या संख्येने अधिकारी उपस्थित होते. या […]

Continue Reading

आजाराने ग्रस्त पतीसह दोन मतिमंद मुलींचा सांभाळ करणाऱ्या ‘माऊली’ला समाजाकडून मदतीची अपेक्षा

भिवंडी दि.२ ( अनिल गजरे ) महागाईमुळे या कुटूंबाचे जगणे कठीण झाल्याने आजाराने ग्रस्त पतीसह दोन मतिमंद मुलींचा सांभाळ कसा करावा असे संकट या ‘माऊली’ पुढे उभे राहिल्याने तिने समाजाकडून मदतीची अपेक्षा केली आहे. विशेष म्हणजे गेल्या २५ वर्षांपासून आजाराने ग्रस्त पतीसह दोन मतिमंद मुलींचा सांभाळ करून संसाराचा गाडा हाकणाऱ्या ‘माऊली’चा विदारक व्हिडिओ समोर आला […]

Continue Reading

जि.प. ठाणे येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले

ठाणे/ दि. ०१/०८/२०२३ शोषित, वंचित, कष्टकरी वर्गाला त्यांच्या आत्मसन्मानाची जाणीव करून देणाऱ्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती. त्यांनी आपल्या साहित्यातून परिवर्तनाचा विचार मांडला. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद ठाणे येथे समाज कल्याण विभाग अंतर्गत त्यांच्या प्रतिमेस अधिकारी व कर्मचारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी समाज कल्याण विभाग प्रमुख श्री. संजय […]

Continue Reading

।।श्री स्वामी समर्थ।।

🔥🔥🔥🔥🔥🟩🔥🔥🔥🔥🔥 *🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹* *देवघरात देवाच्या फोटो समोर बसून एक चित्ताने मनापासून देवाला आठवावे किंवा प्रार्थना, नामस्मरण करावे हीच सर्वात सोपी उपासना आहे. बाकी काही करण्याची गरजही नाही. देव तुमच्या सोबत असल्यावर सर्वत्र यश मिळणारच. देवाकडून पैसा, सुख, शांती, संपत्ती मिळत नाही तर त्याच्यावर विश्वस ठेऊन प्रयत्न केले तर किंवा धर्माप्रमाणे चांगले वागले तर जे […]

Continue Reading