वनविभाग पडघा – किरवलीतर्फे वन्यजीव सप्ताहानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भिवंडी दि.७ ( गांवकरी TODAY NEWS ) संपूर्ण देशभरात सर्वत्रच १ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत वन्यजीव सप्ताहाचे आयोजन केले जात आहे.दरम्यान या सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे वनविभागाच्या अखत्यारीत वनपरिक्षेत्र पडघा आणि वन परिमंडळ किरवली यांच्या संयुक्त विद्यमाने पडघा परिसरातील खंबाळा येथील विभागीय माध्यमिक शाळेत ४ ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांना वन्यजीवांबद्दल माहिती व्हावी,यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात […]

Continue Reading

भिवंडीत व्यवसायिकाला १५१ कोटींचा गंडा ; चौघांवर गुन्हा

भिवंडी दि.४ ( गांवकरी TODAY NEWS ) व्यवसायिकाचा विश्वास संपादन करून चार जणांनी आपसात संगनमत करीत त्याला १५१ कोटींचा गंडा घातल्याची खळबळजनक घटना भिवंडीतून समोर आली आहे.याप्रकरणी गुन्हे शाखेने तपास करून चौघांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.दानसिंग शेरसिंग मावरी उर्फ धरमसिंग मावरी (४५ रा.माजीवडा, ठाणे) ,अमितसिंग खाती (३२ रा.टेमघर,भिवंडी),संजय पडेल रा.समता नगर,ठाणे) व […]

Continue Reading

आरोग्य विषयक माहिती,दालचिनी अतिशय गुणकारी

१) दालचिनी, मिरेपुड व मध हे मिश्रण जेवल्यानंतर घेतल्यास पोट फुगत नाही, व अन्नाचे नीट पचन होते. गोवरप्रतिबंधक म्हणून दालचिनी वापरली जाते. २) थंडीमूळे डोके दुखत असेल तर दालचिनी पाण्यात वाटुन लेप मस्तकाला लावा. वेदना कमी होतात. ३) जखमा बऱ्या करते : दालचीनी व मध एकत्र करून जिथे जखम झाली आहे तिथे लावल्यास जखम बरी […]

Continue Reading

देवा ग्रुप संघटनेचे ठाणे मनपा समोर 3 ऑक्टोबर रोजी उपोषण

भिवंडी तालुक्यातील सोनाळे-बापगाव रस्त्यावरील धुळखाडी येथील अरुंद पूल व खराब रस्त्याबाबत देवा ग्रुप संघटनेचे रवींद्र पाटील यांनी मागील काही वर्षापासून संबंधित कार्यालय येथे पत्रव्यवहार केला आहे. पण त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नसून अरुंद पूल व खराब रस्ता विरोधात ते उपोषणाला बसत आहेत पिसे-टेमघर येथून पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या बापगाव ते सोनाळे सर्व्हिस रस्त्यावरील धुळखाडी नाल्यावरून […]

Continue Reading

उच्च शिक्षण हिच कर्मवीरांना दरांजली-प्रदिप वाघ

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दार उघडुन देणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मुळे मोखाडा तालुक्यातील दुर्गम भागातील आडोशी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यी शिक्षण घेत असुन,गोर गरीब विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन कर्मवीरांना आदरांजली अर्पण करावी अशी अपेक्षा प्रदीप वाघ यांनी आडोशी आश्रमशाळा येथे कर्मवीर जंयती कार्यक्रमाच्या निमित्ताने केली ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.यावेळी आडोशी गावातुन कर्मवीर भाऊराव पाटील यांची प्रतिमा […]

Continue Reading

भिवंडी पालिकेत स्वच्छ भारत उपक्रम अंतर्गत चांगले काम करणाऱ्या संस्था, पथनाट्य सादर करणाऱ्या शाळांचा यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव

भिवंडी: स्वच्छ भारत 2023 अंतर्गत 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर दरम्यान स्वच्छता ही सेवा कार्यक्रम राबविण्यात आला. स्वच्छ भारत उपक्रमात ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण करणे हा सर्वात महत्वाचा भाग आहे. या मध्ये ज्या सोसायट्या चांगल काम करतात त्यांचा देखील प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येतो. 2 ऑक्टोंबर गांधी जयंतीचे औचित्य साधत पालिका मुख्यालयात आयोजित […]

Continue Reading

भिवंडी महानगरपालकेतर्फे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे जयंतीनिमित्त साधून महापालिकेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात पालिका आरोग्य विभाग उपायुक्त दीपक झिंजाड यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस, तसेच मंडई येथील महात्मा गांधी यांचे अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी सहायक आयुक्त नितीन पाटील, राजेंद्र वरलीकर, सार्वजनिक आरोग्य अधिकारी जयवंत सोनावणे, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, शौचालय […]

Continue Reading

१ तारीख १ तास महाश्रमदान: स्वच्छता ही सेवा उपक्रम

कचरा मुक्त गाव करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल दरवर्षी महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. सदर दिवशी संपूर्ण देशभरात स्वच्छता जनआंदोलन साजरे केले जाते. यावर्षी देखील स्वच्छ भारत २०२३ च्या निमित्ताने दि. १५ सप्टेंबर ते २ […]

Continue Reading

बोध कथा. , क्षमा…

एका शेठजींनी आपल्या जावयास व्यवसायासाठी ३ लाख रुपये दिले होते. जावयाचा व्यापारात चांगला जम बसला. परंतु त्याने सासऱ्यांनी दिलेले ३ लाख परत केले नाही… या गोष्टी वरुन दोघांमध्ये भांडण झाले. भांडण एवढं टोकाला पोहचले की दोघांनी एकमेकांकडे जाणे,बघणं एकदम बंद केले. घृणा व द्वेष हे आंतरीक संबंध खूप खोल असतात. शेठजी येणाऱ्या जाणाऱ्या नातेवाईकांकडे आपल्या […]

Continue Reading

बोध कथा ,देवाचा मित्र

************************** **—————————————- *कथा* एक छोटी मुलगी रणरणत्या उन्हात पाणी भरून आपल्या घरी निघत होती. ऊन खूप होते. ती लहान मुलगी घामाघूम झाली होती. तीचे अनवाणी पाय भाजत होते. सारखी ती पाय वर-खाली करत होती. तरीही चिकाटी न सोडता तशा रखरखत्या उन्हात पाय भाजत असताना ती चिमुकली चालत होती. तीचे भाजणारे पाय बघून एका सज्जन माणसाला […]

Continue Reading